
राज्यात निवडणुकांचे बिगुल: १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान
मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील राजकारणाची रणधुमाळी अखेर सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि सुमारे १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर












