
लोकशाहीचे खऱ्या अर्थाने आचरण करणारा ‘वंचित बहुजन आघाडी’ हा एकमेव पक्ष: किसन चव्हाण
मुंबई: आतापर्यंत विविध राजकीय पक्षांनी लोकशाहीची केवळ थट्टाच केली असून, स्वतःच्या कुटुंबांचे राजकीय अड्डे निर्माण केले आहेत. या घराणेशाहीमुळे देशातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे,





