
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध –खा.रजनीताई पाटील आनेगाव शिवारात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ
केज/प्रतिनिधी सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे.शाश्वत विकासासाठी असे प्रकल्प उभारले पाहिजेत असे मत खा.रजनीताई पाटील यांनी












