
अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त, वंचित बहुजन आघाडीकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
गेवराई (प्रतिनिधी): गेल्या चार-पाच दिवसांपासून गेवराई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्या व नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांची पिके वाहून





